"माझा दृढ विश्वास आहे कि कोणते ही धोरण पर्यावरण व्यवस्थापनासाठी स्थापित केले असेल, तर ते त्याच्या वापरकर्त्या लोकांनी स्वीकारले असेल तरच ते यशस्वी होऊ शकते. हीच लोकं, जी औद्योगिकी, शहरी केद्र, संघटित संस्था व शासनरहित संस्था (एन. जी. ओ.) मध्ये काम करतात, तीचलोक पर्यावरणाचे व्यवस्थापन प्रभावी करण्यास कारणीभूत असतात. ह्या नव्या आवृत्तिचे संकेत-स्थळ मी सहर्षाने आपणा समोर सादर करतो, ज्यात माहिती मिळविण्याचे विस्मयकारक चैतन्य आहे व त्यातून मिळालेल्या ज्ञानातून नियामक प्रक्रिया आणि सुधारणांच्या संगणकीय अनुभवातुन सुलभतेने व्यवहार करण्याचे परिकल्पित करतो. माहिती मिळविण्याची अद्भुतशक्ति साध्य करण्यासाठी सर्व धोरणे संगणकीय कार्यपद्धतीची असावी जेणे करून महाराष्ट्राच्या विकासाची अद्ययावत शाश्वत प्रतिकृति दिसतील जे अर्थात म.प्र.नि. मंडळाचे ‘वीजन ’ आहे."